उद्धवजी, कोट्याधीश आमदारांना मुंबईत घर कशासाठी? हेरंब कुलकर्णी
आमदारांना मुंबई त घरं देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. मात्र, कोट्याधीश असणाऱ्या या आमदारांना घराची गरज आहे का? सरकारच्या या निर्णयाने ठाकरे सरकारच्या प्रतिमेला तडा जातोय का? वाचा सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांचा लेख;
0