
0 राज्यातील महाविकासाकडे सरकार कोसळल्यानंतर बंडखोर आमदाराकडून सातत्याने खासदार संजय राऊत यांना जबाबदार धरले जात आहे? सरकार कोसळण्याच्या कारणांवर अभ्यासक प्रा.हरी नरके यांनी टाकलेला प्रकाश.. संजय...
30 Jun 2022 2:47 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री राज्यपालांकडे राजीनामा दिला .आठवडाभराच्या सत्ता नाट्यानंतर कालपासून भाजप काय भूमिका घेणार याकडे राज्याचं लक्ष होत.एकनाथ शिंदे गटाने केलेली बंडखोरी आणि...
30 Jun 2022 1:59 PM IST

१०६ आमदार असलेला भाजप विरोधी पक्षात आणि ४४ आमदार असलेला काँग्रेस पक्ष सत्तेत, असे म्हटले जात होते. महाविकास आघाडी सरकार संकटात आल्यानंतरही काँग्रेसने ठोस पावलं उचलल्याचे दिसत नाही, काँग्रेसच्या अडीच...
30 Jun 2022 1:39 PM IST
महाविकास आघाडी सरकार बनवण्यात आणि ते पडण्यात संजय राऊत यांची भूमिका महत्त्वाची ठरली का, बंडखोर आमदारांना संजय राऊतांवर राग का आहे, याचे विश्लेषण केले आहे आमचे मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर...
30 Jun 2022 1:37 PM IST

एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधात बंड केल्याने शिवसेनेत फुट पडली. तर सरकार अल्पमतात आले. त्यामुळे भाजपने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत बहुमत चाचणी करण्याची मागणी केली. त्यावर राज्यपाल...
30 Jun 2022 1:34 PM IST

उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर संजय राऊत सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. चला तर जाणून घेऊया नेमकं काय आहे कारण? सर्वोच्च न्यायालयाने बहुमताच्या चाचणीला स्थगिती देण्यास नकार...
30 Jun 2022 12:50 PM IST

पंतप्रधानपदी असलेल्या पंडित नेहरु, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी किंवा राजीव गांधी यांच्याकडे बहुमत असल्याने त्यांना कधीही अविश्वास ठरावाला भिण्याचे कारण नव्हते. अविश्वास ठरावाची टांगती तलवार...
30 Jun 2022 12:31 PM IST








