
1 मे पासून 18 ते 44 वर्षांवरील सगळ्यांना कोरोनावरी लस देण्याचा निर्णय केंद्राने घेतला. पण प्रत्यक्षात लसींचा तुटवडा असल्याने 45 वर्षांवरील अनेकांचे लसीकरण झालेले नाही. त्यातच आता कोरोना लसीकरण...
10 May 2021 7:49 PM IST

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसरी लाटेमुळे आता ग्रामीण भागातील पारंपरिक व्यवसाय बंद पडत चालले आहेत. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. ग्रामीण भागात पूजेसाठी तसेच आयुर्वेदात महत्व असलेल्या...
8 May 2021 1:15 PM IST

तापी नदीला खानदेशची जीवन रेखा म्हटले जाते. खान्देशला वरदान ठरलेल्या तापी नदीतून दरवर्षी 200 टीएमसी पाणी गुजरातला वाहून जाते. मराठवाड्यातील जायकवाडी सारखी दोन ते तीन धरणं भरतील एवढं पाणी गुजरात...
25 Feb 2021 9:11 AM IST

स्ट्रॉबेरी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर महाबळेश्वर आणि पाचगणी उभा राहते. मात्र, हीच स्ट्रॉब्रेरी नंदुरबार जिल्ह्याच्या सातपुडा पर्वत रांगांमधील अक्कलकुवा तालुक्यातील 'डाब' या गावातील दोन आदिवासी...
17 Feb 2021 6:07 PM IST

अरे संसार संसार, जसा तवा चुलीवरआधी हाताले चटके, तवा मियते भाकरजीवनाचे तत्वज्ञान अगदी सोप्या भाषेत मांडणाऱ्या बहिणाबाई यांच्या कवितांची भुरळ पडली नाही अशी व्यक्ती क्वचितच आढळते...मनाचं वागणं असेल,...
21 Jan 2021 6:45 PM IST

जळगाव जिल्ह्यातील भादली बुद्रुक ग्रामपंचायतीत एका तृतीयपंथीने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. अंजली पाटील (गुरू संजना जान) असे विजयी झालेल्या तृतीयपंथीचे नाव आहे. तिने 'रिक्षा' या चिन्हावर निवडणूक लढवली...
18 Jan 2021 8:45 AM IST








