
एकीकडे राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. तर उत्तर महाराष्ट्रात, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यातील काही भागावर दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे. पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा...
10 Aug 2021 7:15 PM IST

राज्य सरकारने मोठा गाजावाजा करून शेतकरी कर्जमाफीची योजना जाहीर केली. मात्र प्रत्यक्षात कर्ज माफी योजनेत अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. पण या त्रुटींमध्ये सरकारने अजून सुधारणाही केलेल्या नाहीत. यामुळे...
21 July 2021 2:35 PM IST

राज्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी गेल्या दोन दिवसांपासून ओबीसीच्या मुद्द्यावर भाजप दुटप्पीपणा करत असल्याची...
26 Jun 2021 4:25 PM IST

लॉकडाऊनचे निर्बंध आजपासून शिथिल करण्यात आले आहेत. राज्यात कोरोनामुळे कडक निर्बंध लागू असल्याने गेल्या अडीच महिन्यांपासून सलून व्यावसायिकांची दुकाने बंद होती. आजपासून हे निर्बंध शिथिल झाल्याने सलून...
7 Jun 2021 11:01 AM IST

अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तयार झालेले 'तौत्के' हे वादळ आता शांत झालं आहे. या वादळादरम्यानच ONGC च्या तेल क्षेत्राजवळच 'बार्ज'वर (लोकांच्या राहण्यासाठी सपाट जहाजावर केलेली सुविधा) काही...
28 May 2021 10:35 PM IST

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गावगाडा हाकणाऱ्या बारा बलुतेदाराचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. हातावर पोट भरणारा हा वर्ग दारिद्र्याच्या खाईत लोटला जात आहे. मात्र, या बारा बलुतेदारांना सरकाराने कोणतीही मदत न...
14 May 2021 5:13 PM IST

जळगाव प्रथमवर्ग न्यायालयात सरकारी वकील म्हणून कार्यरत असलेल्या रेखा ऊर्फ विद्या भरत राजपूत हिचा 1 वर्षापुर्वी पतीने खून केला होता. चारित्र्याच्या संशयावरुन खून करणाऱ्या पती डॉ. भरत लालसिंग पाटील यास...
13 May 2021 6:54 PM IST

कोरोना च्या महामारीत जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे. एक तर लॉकडाऊनमुळं शेतकऱ्यांचा भाजीपाल्यासारखा माल शेतात सडत आहे. त्यात पहिल्या पावसामुळं झालेली नुकसान भरपाई मिळालेली...
13 May 2021 9:41 AM IST







