
“संजयराव, फार मोठं राजकारण बघितलं हो आम्ही. गेले ते दिवस. पण, आता असंय. हे काही सोडता येत नाही. अखेरच्या क्षणापर्यंत झुंजत राहायचं. तेवढंच आपल्या हातात आहे.” महानगरपालिका निवडणुकीच्या धामधुमीत भल्या...
28 Jan 2026 5:50 PM IST

London School of Economics 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'च्या प्रांगणात असताना, तिथले एक प्राध्यापक भेटले. गप्पा सुरू झाल्यावर, "कोण-कुठले?", असे प्रश्न आले. "भारतातून आलो", हे समजल्यावर ते म्हणाले-...
26 Dec 2025 4:43 PM IST

पुण्यात आज गांधी भवनात नेहरू जयंतीच्या निमित्ताने नेहरूंच्या ‘द डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकावर व्याख्यान दिले. सोबत, ख्यातनाम स्कॉलर प्रा. डॉ. परिमल माया सुधाकर, साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख, लेखक...
15 Nov 2025 9:54 AM IST

१९५२ मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी नेहरु बंगालमधील खरगपूरमध्ये गेले होते. विविध जात-धर्म-भाषांचे लोक असणारं हे शहर. नेहरुंनीच १९५१ मध्ये तिथं स्थापन केलेलं आयआयटी....
14 Nov 2025 8:21 AM IST

महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊ देणे ही भाजपची सगळ्यात मोठी चूक होती. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीला सुस्पष्ट बहुमत होते. वाटेल ती अट मान्य करून आधी सरकार स्थापन करायला हवे होते....
6 March 2023 1:44 PM IST

भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पं. नेहरू हे भारताच्या आधुनिक मूल्यव्यवस्थेचे शिल्पकार, हे खरेच; पण तिस-या महापुरुषाशिवाय ही प्रक्रिया पूर्ण होऊच शकली नसती. या महामानवाचे नाव डॉ. भीमराव रामजी...
7 Dec 2022 8:49 AM IST









