
‘चांभार कोण आहेत ?’, यावर एखाद्या परदेशी अभ्यासकाने १९२०मध्ये पुस्तक लिहावे ! केवळ एका जातीबद्दल नाही. आपल्याकडच्या सगळ्या जातींवर, जिल्ह्यांवर इंग्रजी अभ्यासकांनी अभ्यासपूर्ण अशी प्रदीर्घ मांडणी केली...
20 Aug 2025 2:21 PM IST

महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊ देणे ही भाजपची सगळ्यात मोठी चूक होती. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीला सुस्पष्ट बहुमत होते. वाटेल ती अट मान्य करून आधी सरकार स्थापन करायला हवे होते....
6 March 2023 1:44 PM IST

भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पं. नेहरू हे भारताच्या आधुनिक मूल्यव्यवस्थेचे शिल्पकार, हे खरेच; पण तिस-या महापुरुषाशिवाय ही प्रक्रिया पूर्ण होऊच शकली नसती. या महामानवाचे नाव डॉ. भीमराव रामजी...
7 Dec 2022 8:49 AM IST

इतिहासाचा पुरावा पाहा. स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवण्याची तयारी सुरु होती आणि नेहरु 'नियतीशी करार' करु पाहात होते, तेव्हा 'आरएसएस'च्या मुखपत्राने 'ऑर्गनायझर'ने लिहिले...
15 Aug 2022 5:22 PM IST

१९५२ मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी नेहरु बंगालमधील खरगपूरमध्ये गेले होते. विविध जात-धर्म-भाषांचे लोक असणारं हे शहर. नेहरुंनीच १९५१ मध्ये तिथं स्थापन केलेलं आयआयटी....
27 May 2022 7:55 AM IST

लोकमान्य टिळक हे खरोखरच असामान्य असे महापुरूष. तेजस्वी प्रतिभावंत आणि सर्वगामी बुद्धिमत्ता असलेले. कॉंग्रेस नावाचा 'डिबेटिंग क्लब' हे आक्रमक आंदोलन झाले, ते लोकमान्यांमुळे. लोकमान्य ज्या...
1 Aug 2021 12:14 PM IST

वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी सख्ख्या काकाचा मृत्यू तुम्ही पाहाता. लाडक्या आजीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसतो, तेव्हा तुम्ही उण्यापु-या चौदा वर्षांचे असता. एकविसाव्या वर्षी वडिलांच्या...
19 Jun 2021 2:27 PM IST