
भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पं. नेहरू हे भारताच्या आधुनिक मूल्यव्यवस्थेचे शिल्पकार, हे खरेच; पण तिस-या महापुरुषाशिवाय ही प्रक्रिया पूर्ण होऊच शकली नसती. या महामानवाचे नाव डॉ. भीमराव रामजी...
7 Dec 2022 8:49 AM IST

अनुजा आणि भरत प्रेमात पडले, त्यापूर्वी दीर्घ काळ मित्र होते. मग दोघांनीही लग्न करायचा निर्णय घेतला. तेव्हा अनेकांचा विरोध होता. कारण, दोघांची जात वेगळी. सांस्कृतिक वातावरण वेगळे. आर्थिक स्थिती वेगळी....
23 Sept 2022 9:05 AM IST

"तथागत गौतम बुद्धांएवढा बुद्धिमान, प्रगल्भ, परिपूर्ण माणूस जगाने आजवर पाहिलेला नाही. बुद्धांच्या सामर्थ्याचा एक थेंब माझ्याकडे असता, तरी खूप झाले असते! एवढा थोर तत्त्वचिंतक कोणीच आजवर बघितला नाही. असा...
16 May 2022 8:30 AM IST

भारताचा राष्ट्रध्वज सर्वप्रथम फडकला तो लाहोरमध्ये. नेहरूंच्या हस्ते. रावी नदीच्या किनारी. ३१ डिसेंबर १९२९ रोजी झालेल्या या कार्यक्रमातलं नेहरूंचं भाषण म्हणजे कविता होती! त्यानंतर मग २६ जानेवारी १९३०...
15 Aug 2021 6:00 AM IST

कोरोना, तुझे सगळे अपराध मी मान्य केले असते. पण, आज तू जे केलं आहेस ना, त्याला क्षमा असूच शकत नाही.अशोक तुपेंना तू नेलंस? अरे, 'बातमीदार' म्हणजे काय, हे या नव्या पोरांना कसा दाखवू मी आता? 'अर्णबायझेशन'...
22 April 2021 10:59 PM IST

तो आजार आहे सामान्य, पण त्याचा संसर्गाचा झपाटा मोठा आहे. त्याचा इथला मुक्काम किती युगे असणार आहे, याविषयी कोणाकडे काही माहिती नाही. मुख्य म्हणजे, तो कमालीचा 'अनप्रेडिक्टेबल' आहे.लक्षणे, परिणाम,...
1 April 2021 11:16 AM IST

'मराठा समाजाला आरक्षण द्या. नाहीतर विष पिऊन मरू द्या', अशी निर्वाणीची भाषा एका नेत्याने नुकतीच केली आहे. 'आरक्षणाचा मुद्दा सरकारने गांभीर्याने घेतला नाही, तर मराठा समाजातील तरुण वेगळं पाऊल उचलू...
12 March 2021 9:07 AM IST








