
१९५२ मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी नेहरु बंगालमधील खरगपूरमध्ये गेले होते. विविध जात-धर्म-भाषांचे लोक असणारं हे शहर. नेहरुंनीच १९५१ मध्ये तिथं स्थापन केलेलं आयआयटी....
27 May 2022 7:55 AM IST

"तथागत गौतम बुद्धांएवढा बुद्धिमान, प्रगल्भ, परिपूर्ण माणूस जगाने आजवर पाहिलेला नाही. बुद्धांच्या सामर्थ्याचा एक थेंब माझ्याकडे असता, तरी खूप झाले असते! एवढा थोर तत्त्वचिंतक कोणीच आजवर बघितला नाही. असा...
16 May 2022 8:30 AM IST

वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी सख्ख्या काकाचा मृत्यू तुम्ही पाहाता. लाडक्या आजीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसतो, तेव्हा तुम्ही उण्यापु-या चौदा वर्षांचे असता. एकविसाव्या वर्षी वडिलांच्या...
19 Jun 2021 2:27 PM IST

कोरोना, तुझे सगळे अपराध मी मान्य केले असते. पण, आज तू जे केलं आहेस ना, त्याला क्षमा असूच शकत नाही.अशोक तुपेंना तू नेलंस? अरे, 'बातमीदार' म्हणजे काय, हे या नव्या पोरांना कसा दाखवू मी आता? 'अर्णबायझेशन'...
22 April 2021 10:59 PM IST

मोदींच्या नव्या भारतात ग्रामपंचायत निवडणुकाही पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न झाला. आणि, 'वन नेशन, वन पार्टी'' चा नारा गल्लीपासून दिल्लीपर्यंत दुमदुमला. ग्रामपंचायत निवडणुकीला भाजपने दिलेले हे वलयच आज...
19 Jan 2021 11:26 AM IST

जात आणि धर्माचा विखार वाढत असताना, जातींची उतरंड संपवून माणूसपणाचा मुक्काम केवळ आणि केवळ बाईच गाठू शकते.कारण, तिला कोणतीच जात नाही. जात मान्य करायची आणि जातीचा माज करायचा वा लाज बाळगायची, म्हणजे मुळात...
3 Jan 2021 4:54 PM IST









