मोदींच्या नव्या भारतात ग्रामपंचायत निवडणुकाही पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न झाला. आणि, 'वन नेशन, वन पार्टी'' चा नारा गल्लीपासून दिल्लीपर्यंत दुमदुमला. ग्रामपंचायत निवडणुकीला भाजपने दिलेले हे वलयच आज...
19 Jan 2021 5:56 AM GMT
जात आणि धर्माचा विखार वाढत असताना, जातींची उतरंड संपवून माणूसपणाचा मुक्काम केवळ आणि केवळ बाईच गाठू शकते.कारण, तिला कोणतीच जात नाही. जात मान्य करायची आणि जातीचा माज करायचा वा लाज बाळगायची, म्हणजे मुळात...
3 Jan 2021 11:24 AM GMT
गेल्या काही दशकांचा विचार करू या. आपल्याकडे खूप सगळ्या नव्या बदलांचा उगम 'एका रात्रीत' झाला. त्यामुळे ख-या अर्थाने व्यवस्था उत्क्रांत होत नाही गेल्या. म्हणजे, अजूनही वीज धड नव्हती, तोवर बाहेरून संगणक...
17 Nov 2020 2:11 AM GMT
महात्मा गांधी हे कॉंग्रेसचे अनभिषिक्त नेते होते आणि कॉंग्रेसचे देशावर निर्विवाद राज्य होते, असा आपला समज असतो. प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी आहे. कॉंग्रेसला आव्हान देणारे खूपसे विचार त्या वेळी बाहेर...
30 Oct 2020 4:11 AM GMT
कोंढवा आणखी वसायचं होतं, तेव्हा हाजी रशीद खान यांनी त्या परिसरात शिक्षण संकुल उभं केलं. शिक्षणाचा अभाव हे मुस्लिमांच्या शोषणाचं खरं कारण आहे. हे रशीद साहेबांनी ओळखलं होतं. रशीद साहेब गांधीवादी....
25 Oct 2020 4:44 AM GMT