
'मराठा समाजाला आरक्षण द्या. नाहीतर विष पिऊन मरू द्या', अशी निर्वाणीची भाषा एका नेत्याने नुकतीच केली आहे. 'आरक्षणाचा मुद्दा सरकारने गांभीर्याने घेतला नाही, तर मराठा समाजातील तरुण वेगळं पाऊल उचलू...
12 March 2021 9:07 AM IST

मोदींच्या नव्या भारतात ग्रामपंचायत निवडणुकाही पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न झाला. आणि, 'वन नेशन, वन पार्टी'' चा नारा गल्लीपासून दिल्लीपर्यंत दुमदुमला. ग्रामपंचायत निवडणुकीला भाजपने दिलेले हे वलयच आज...
19 Jan 2021 11:26 AM IST

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळूनही, शरद पवारांनी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले, हा पराक्रम होता. साहस होते. बुद्धिचातुर्य होते. आणि, त्याचवेळी मुत्सद्दी खेळीही...
10 Dec 2020 5:25 PM IST

गेल्या काही दशकांचा विचार करू या. आपल्याकडे खूप सगळ्या नव्या बदलांचा उगम 'एका रात्रीत' झाला. त्यामुळे ख-या अर्थाने व्यवस्था उत्क्रांत होत नाही गेल्या. म्हणजे, अजूनही वीज धड नव्हती, तोवर बाहेरून संगणक...
17 Nov 2020 7:41 AM IST

उद्धव ठाकरे हे प्रकरणच अनपेक्षित आहे.राजच्या करिष्म्यापुढे हे कसले टिकतात, असे लोक म्हणत असताना त्यांनी पक्षावर मांड ठोकली आणि पक्ष वाढवत नेला. बाळासाहेबांच्या पश्चात, मोदी लाटेत हे वाहून जातील, असे...
26 Oct 2020 9:22 AM IST

कोंढवा आणखी वसायचं होतं, तेव्हा हाजी रशीद खान यांनी त्या परिसरात शिक्षण संकुल उभं केलं. शिक्षणाचा अभाव हे मुस्लिमांच्या शोषणाचं खरं कारण आहे. हे रशीद साहेबांनी ओळखलं होतं. रशीद साहेब गांधीवादी....
25 Oct 2020 10:14 AM IST