ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड, अमित शहा यांच्या रॅली दरम्यान झालेला हिंसाचार यानंतर निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधला प्रचार एक दिवस आधी संपवण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय म्हणजे लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याची प्रतिक्रीया राजकीय पक्षांनी व्यक्त केली आहे.
झालेल्या हिंसाचाराबद्दल निवडणूक आयोग अमित शहा यांना का नोटीस पाठवत नाही?