महाराष्ट्रातील निवडणूक प्रचाराची रणधुमाळी उद्या थांबणार आहे. अनेक आरोप-प्रत्यारोप झाले, चिखलफेक झाली मात्र, प्रचारातील महत्त्वाचे मुद्दे आणि महायुतीने प्रचारादरम्यान केलेले विकासाचे दावे याची सत्यता पडताळणारं ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांच खास विक्ष्लेषण... पाहा व्हिडीओ
https://youtu.be/ALI2tfndiHE