विधानसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्राच्या स्थानिक मुद्यांपेक्षा केंद्रीय मुद्यांचा सर्वाधिक प्रचार केला जात आहे.या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी व्यंगात्मक भारुड लिहिलेले आहे. या भारुडाला डॉ. चंदनशिवे यांनी संगीतबद्ध केलं आहे.
विधानसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्राच्या स्थानिक मुद्यांपेक्षा केंद्रीय मुद्यांचा सर्वाधिक प्रचार केला जात आहे.या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी व्यंगात्मक भारुड लिहिलेले आहे. या भारुडाला डॉ. चंदनशिवे यांनी संगीतबद्ध केलं आहे.