अब की बार 400 पार कशासाठी ? Indian Constitution बदलण्यासाठी ?

Update: 2024-04-23 04:30 GMT

भाजपचा अब की बार चारसो पार हा नारा आणि हवे असलेले दोन त्रितीयांश पेक्षा अधिकचे बहुमत संविधान बदलण्यासाठीच पाहिजे आहे का? या विरोधी पक्षाच्या भीतीत निश्चित्व्ह तथ्य आहे. अलीकडेच मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयाचे दोन निर्णय बदलले आहेत, त्यावरून या शंकला जागा आहे. त्याचे विस्तृत विवेचन करणारा हा एपिसोड...

Full View

Tags:    

Similar News