मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताची भूमिका काय आहे? भारत शांत का आहे? अमेरिकेवर दुटप्पीपणाचे आरोप का होतात?आणि भारत कसा एकाच वेळी इराण, इराक आणि इस्त्राइलसोबत मैत्री ठेवतो? या प्रश्नांवर सविस्तर चर्चेत आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाचे विश्लेषण केले आहे आंतराष्ट्रीय विषय अभ्यासक शांभवी थिटे तसेच त्यांच्याशी बातचीत केलीये मॅक्सवुमन संपादक प्रियदर्शिनी हिंगे यांनी