
मुंबई दि. २९ जुलै,संयुक्त राष्ट्रसंघाने ३० जुलै हा जागतिक मानवी तस्करी विरोधी दिन म्हणून घोषित केला आहे. या निमित्ताने मानवी तस्करी या समस्येबाबत चर्चा व्हावी, जनजागृती व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य...
29 July 2025 7:18 PM IST

मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्याला आज एक वर्ष पूर्ण झालं. 21 जुलैला स्वप्निल जोशीकडे असलेल्या पार्टीमध्ये मी गेले होते तेव्हा माझ्या ध्यानीमनी सुद्धा नव्हतं की दुसऱ्या दिवशी माझं आयुष्यच बदलून जाणार आहे....
23 July 2025 2:51 PM IST

कल्याण : रणजित आसाराम विधाते या १६ वर्षांच्या मुलाला गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) हा गंभीर आजार झाला आहे. त्याच्या कुटुंबियानं आतापर्यंत ४१ लाख रुपयांचा खर्च उपचारांसाठी केलेला आहे. मात्र, अजूनही त्याला...
21 July 2025 9:49 PM IST

२०२० हे वर्षच इतिहासात जाऊन पुसून टाकता आलं तर... या कल्पनेनं अनेकांच्या आयुष्यात काय बदल होतील, याची कल्पना देखील करवत नाही. कारण याच वर्षी कोरोनानं सर्वत्र धुमाकूळ घातला होता. किड्या-मुंग्यांसारखी...
14 July 2025 9:18 PM IST

भाषावार प्रांत रचना हा भारतीय लोकशाहीचा पाया आहे. यासाठीच कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली संयुक्त महाराष्ट्र, विशाल आंध्र, ऐक्य केरळा या भाषावार प्रांत रचनेसाठी कम्युनिस्ट पक्षच आघाडीवर...
8 July 2025 1:30 PM IST

अत्यंत गाजावाजा झालेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचं अवघ्या तीन आठवड्यांपूर्वीच उद्घाटन झालं. याच टप्प्यातील रस्त्यावर पावसाचं पाणी साचलं होतं. साचलेलं पाणी एका गाडीच्या...
26 Jun 2025 1:20 PM IST

इंदिराबाईंनी आणीबाणी लादली तेव्हा मी नुकताच दहावीत गेलो होतो. इतक्या लहान वयात असूनही त्याकाळातली ती घोषित आणीबाणी मी अनुभवली आहे, जगलो आहे. आणि यात अतिशयोक्ती अजिबात नाही.सातवी- आठवीपासूनच मी...
25 Jun 2025 4:59 PM IST

आणीबाणीला ५० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सरकारच्यावतीनं २५ जून हा संविधान हत्या दिवस म्हणून पाळला जातोय. भारताच्या इतिहासातील काळाकुट्ट अध्याय म्हणूनही सरकारनं या दिवसाला संबोधलंय. लोकशाहीच्या रक्षणार्थ...
25 Jun 2025 2:10 PM IST