गोसेवक म्हणतो BJP ने गोमातेचं नाव पण घेऊ नये

Update: 2024-04-23 04:26 GMT

गोवंश हत्या प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आल्यानंतर गायींच्या कत्तली बंद होतील असा दावा केला गेला. गोशाळांना अनुदान देण्याच्या घोषणा करण्यात आल्या. परंतु महाराष्ट्रातील अनेक गोशाळांना कवडीचीही सरकारी मदत मिळाली नसल्याचे वास्तव समोर आले आहे. प्रसंगी आपल्या पत्नीचे मंगळसूत्र गहाण ठेवून गायींचा सांभाळ करणाऱ्या सांगली जिल्ह्यातील खरसुंडी येथील गोसेवकाची व्यथा जाणून घेतली आहे मॅक्स महाराष्ट्रचे सहसंपादक सागर गोतपागर यांनी…

Full View


Tags:    

Similar News