जनतेच्या तोंडाला पानं पुसण्याच काम केलं – निखिल वागळे

Update: 2019-11-09 07:47 GMT

राज्याच्या निवडणूकींचा निकाल लागुन १५ दिवस उलटले तरी सुध्दा भाजपा-शिवसेना सत्ता स्थापन करु शकले नाहीत. जनतेने महायुतीला जनादेश दिलाय तर महायुतीचा काम होतं सत्ता स्थापन करण्याचं पण असं न करता यांनी जनतेच्या तोडांला पाणी पुसलं. पाहा निखिल वागळे यांच सखोल विश्लेषण....

Full View

Similar News