भारतातील बेकारी स्फोटक झालीय-कुमार केतकर

Update: 2020-03-21 16:42 GMT

भारतातील बेकारी आता इतकी स्फोटक झाली आहे की त्या विस्फोटातुन सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक विध्वंस घडू शकतो. देशासमोर बेकारी ही एक भीषण समस्या उभी आहे. भारतातील बेकारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे .याचा विपरीत परिणाम दिसू लागलेत. बेकारीच्या समस्येवर काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार कुमार केतकर यांनी राज्यसभेत अत्यंत सूचक शब्दांत भाषण केलं आहे.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/2624763231077493/

 

 

 

Similar News