गिरिश राऊत यांनी विकासाच्या नावाखाली केले जाणारे प्रकल्प किती हानिकारक असुन असे प्रकल्प मानव सृष्टीचा कसा सर्वनाश करत आहेत. या प्रकल्पांमुळे नैसर्गिक जीवसृष्टी कशी नामोशेष होत आहे याचे परिणाम सांगितले. विकासाची ध्येयं धोरण किती फसवी आहेत हे पुराव्यासहीत स्पष्ट केलं.
आरे मधील मेट्रो ३ रेल्वे भुयारी मार्ग हा घातक आहे. पृथ्वीच्या भुगर्भात विकास करणं चुकीच आहे. जंगलं वाचवली पाहिजेत त्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणं महत्त्वाचं आहे असे आवहन त्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातुन केले आहे. पाहा व्हिडीओ...
https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/591769758023064/?t=792