राजस्थानातील अलवार येथील सामूहिक बलात्कार प्रकरणावरून सध्या आरोप- प्रत्यारोप होत आहेत.
अलवार घटनेवरून मायावती गप्प का बसल्या? त्यांना या घटनेचं जर खरंच इतकं दुःख वाटत असेल तर त्यांनी राजस्थान सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा
असं आव्हान पंतप्रधान मोदी यांनी दिल्यानंतर मायावतींनीही
भाजपच्या काळात झालेल्या दलित अत्याचारांचं काय