राज्य सरकारकडून लोकशाहीची हत्या – अतुल भातखळकर

Update: 2021-07-05 15:01 GMT

राज्य सरकारने विरोधकांना जनतेच्या प्रश्नांवर बोलू दिले नाही, त्यामुळे आमदारांचा संताप झाला आणि त्यानंतर सर्व वाद झाला, असा आरोप भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. पण अध्यक्षांच्या दालनात चर्चे दरम्यान वाद झाला पण धक्काबुक्की झाली नाही असा दावा त्यांनी केला. उलट शिवसेनेचे आमदार भाजपच्या एका आमदारावर चालून गेले, असाही दावा त्यांनी केला आहे. एवढेच नाही तर आमदार नसलेले शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर आणि हर्षल प्रधान तिथे का उपस्थित होते असा सवालही त्यांनी विचारला.

Full View

Tags:    

Similar News