देगलूर-बिलोली मतदार संघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा. रामचंद्र भरांडे निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. आमदार हा जनतेचा असतो त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी मला आमदार व्हायचंय आणि रस्ते, पाणी, वीज अशा अनेक समस्या आहेत.
त्या प्रखरपणे मांडण्यासाठी मला आमदार व्हायचंय असं मत व्यक्त केलंय. शेतकऱ्यांचे मूलभूत प्रश्न मांडणे, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव जास्त कसं देता येईल या आणि अनेक प्रश्नांवर त्यांनी 'मॅक्स महाराष्ट्र' सोबत चर्चा केली आहे.
https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/2321832537925682/?t=1