दिल्लीतील नेते महाराष्ट्रातील नेत्यांचे पाय का खेचतात?
देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्यानंतर त्यांची उपरोधितपणे चेष्टा केली जात आहे. मात्र, या निमित्ताने हुशार, कुशाग्र, बुद्धीमत्ता असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचा पत्ता का कट झाला? शरद पवार, नितीन गडकरी या सारख्या महाराष्ट्रातील नेत्यांना सातत्याने दिल्लीत का डावलले जाते? असा सवालही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. याच प्रश्नांचं डॉ विनय काटे यांनी केलेलं विश्लेषण…;
0