महाविकास आघाडीच्या काळात ग्रामपंचायती हायटेक झाल्या नाही : केंद्रीय मंत्री

Update: 2022-12-14 14:21 GMT

केंद्र सरकारने ग्रामपंचायती हायटेक करण्यासाठी व्हीबीएनएल आणि बीएसएनएलच्या माध्यमातून कार्यक्रमाला परंतु महाराष्ट्र सारख्या राज्याने हा कार्यक्रम स्वतःहून करण्याचं ठरवलं परंतु काहीच गेल्या अडीच वर्षात केलं नाही. आता नवे सरकार काळात याच्यामध्ये गती आल्याचं केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विन वैष्णव यांनी खासदार विनायक राऊत यांनी लोकसभेत विचारलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितले...


Full View

Tags:    

Similar News