ठाकरे सरकार कधीपर्यंत चालणार, अजित पवारांचे रोखठोक उत्तर

Update: 2022-04-30 10:18 GMT

भाजपचे नेते वारंवार महाविकास आघाडी सरकार कोसळणार असा दावा करत आहेत. पण सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा पाठिंबा आहे तोपर्यंत हे सरकार चालत राहीस असा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. तसेच उद्याच्या राज ठाकरेंच्या सभेतून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी महाविकास आघाडी सरकारने चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.ठाकरे सरकार कधीपर्यंत चालणार, अजित पवारांचे रोखठोक उत्तर


Full View

Tags:    

Similar News