मला प्रभारी मुख्यमंत्री करा, शेतकऱ्याचे राज्यपालांना पत्र
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यात सत्तेचे महानाट्य चालू आहे. त्यातच महाविकास आघाडी सरकार कोसळणार की एकनाथ शिंदे यांचे बंड शमणार याविषयी तर्क वितर्क लावले जात आहे. दरम्यान बीडच्या युवकाने थेट राज्यपालांना पत्र लिहून मला प्रभारी मुख्यमंत्री पदी नियुक्त करा, अशी मागणी केली आहे.;
0