मंत्रालयात निर्णयांचा धडाका, भाजप अस्वस्थ
राज्यातील महाविकास आघाडीतील सत्ता संघर्षात भाजपने मौन का बाळगले आहे, अशी चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजप असल्याचा आरोप होतो आहे, भाजपनेच हे घडवून आणल्याचे सांगितले जात आहे. य़ा सर्व पार्श्वभूमीवर भाजपने आतापर्यंत यावर कोणतेही भाष्य केलेले नाही.;
0