गिरीश महाजन यांनी १७ चे १८ केले आणि भास्कर जाधव संतापले...

Update: 2022-08-17 14:02 GMT

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचा विधेयक मांडताना गोंधळ झाला. पण त्याकडे विधानसभा अध्यक्षांचे लक्ष नसल्याचे सांगत शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर अजित पवार यांनी हस्तक्षेप करत मंत्र्य़ांची चूक लक्षात आणून दिली.


Full View

Tags:    

Similar News