हा देश `हिंदुंचा` `हिंदुत्ववाद्यांचा` नाही :राहुल गांधी

Update: 2021-12-12 10:14 GMT

या देशात अच्छे दिनचे स्वप्न दाखवून २०१४ पासून हिदुत्ववादी सरकारने सर्वसामान्याचं जगणं मुश्किल केलं आहे. भारत हिंदुंचा देश आहे हिंदुत्ववाद्यांचा नाही हिंदुंचे राज्य पुन्हा आणायचे आहे अशा शब्दात कॉंग्रेसनेते राहुल गांधींनी मोदीसरकारवर टीकास्त्र सोडले.

राजस्थानमधे जयपुरात कॉंग्रेसच्या महागाईविरोधी रॅलीला राहुल गांधी संबोधित करत होते. त्यावेळी ते म्हणाले, भारत हिंदूंचा देश आहे, हिंदुत्ववाद्यांचा नाही. 2014 पासून देशात हिंदुत्ववाद्यांचं राज्य आहे, आता हिंदूंचे राज्य परत आणायचे आहे. हिंदू आणि हिंदूत्ववादांना परत सांगतात की महात्मा गांधी आणि नाथराम गोडसे हिंदूत्ववादी. इन् सत्ताह्न चाहिए, ना कि सच. आणि हिंदू नेहमीच सत्यासोबत असतो. तो कधीही घाबरत नाही. शेतकरी आंदोलनात ७०० शेतकरी बळी गेले, मोदी म्हणतात काही झाले नाही. चीनने अरुणाचल प्रदेशात अतिक्रमण केलं, मोदी म्हणतात काही झालं नाही. सर्वसामान्य जनता महागाईनं पिचून गेली असं राहुल गांधी म्हणाले.

Full View

Tags:    

Similar News