विदर्भाच्या मुद्द्यावर चर्चा होऊ नये ही सत्ताधाऱ्यांची इच्छा, दिलीप वळसे पाटील यांचा घणाघात

Update: 2022-12-23 11:27 GMT

विदर्भात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनातून विदर्भाला न्याय मिळाला आहे का? सीमावादावर सरकार गप्प का? जयंत पाटील यांचे निलंबन याबरोबरच सभागृहाचं कामकाज नियमानुसार होत आहे का? अशा विविध मुद्द्यांवर ज्येष्ठ आमदार आणि माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्याशी मॅक्स महाराष्ट्र चे प्रतिनिधी भरत मोहळकर यांनी बातचीत केली आहे. यावेळी दिलीप वळसे पाटील यांनी सरकारवर टीका केली.


Full View

Tags:    

Similar News