BharatJodo हे लोकशाही वाचवण्याचं 'राजकारण': माजी मंत्री बाळासाहेब थोरात

Update: 2022-11-16 07:31 GMT

समाजातील तळागाळातील घटक भारत जोडो ( BharatJodo)यात्रेमध्ये सहभागी होत आहेत हे राहुल गांधींच्या नेतृत्वाचं यश आहे. भाजपने (BJP)याला राजकारण म्हटलं तरी हरकत नाही परंतु हे राजकारण देशाची अडचणीत असलेले लोकशाही वाचवण्यासाठी आहे हे मी स्पष्ट करतो असं माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat) यांनी MaxMaharashtra चे सीनियर स्पेशल करस्पॉंडन्ट विजय गायकवाड यांना दिलेल्या exclusive मुलाखती दरम्यान सांगितलं...



Full View

Tags:    

Similar News