- Pune-Sambhaji Nagar Expressway : आता ६ तास नाही तर २ तासात होणार प्रवास, नितीन गडकरींची मोठी घोषणा
- लहान मुलं, तरुण मुली, जमिनी पळवल्या जातायेत, गृहमंत्री म्हणून ठोस कृती करावी ; राज ठाकरेंच CM फडणवीसांना पत्र
- India's Air Quality Ranking : आम्ही आमचे सर्वेक्षण करतो- केंद्र सरकार
- BMC Elections 2025 : रविंद्र चव्हाण यांचे शब्द फिरले, आगामी निवडणुकात महायुती म्हणून लढणार!
- Congress चे ज्येष्ठ नेते Shivraj Patil Chakurkar यांचं निधन
- Mutual Fund इन्व्हेस्टमेंट : नोव्हेंबरमध्ये म्युच्युअल फंडात विक्रमी गुंतवणूक, 'या' फंडांना सर्वाधिक पसंती
- Gold vs Equity रिटर्न्स : गुंतवणुकीत सोनंच 'किंग'! २० वर्षांत शेअर बाजारालाही टाकले मागे
- Gold Silver Price Update : सोनं महागलं, चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड !
- Delhi : BJP प्रदेशाध्यक्ष Ravindra Chavan यांनी घेतली गृहमंत्री Amit Shah यांची भेट
- RBI पाठोपाठ ADB ही भारताबाबत 'बुलिश' , विकासदराचा अंदाज वाढला

रवींद्र आंबेकर - Page 4

अर्णब गोस्वामी टीव्हीच्या पडद्यावरून गेल्यानंतर देशातील सर्व मिडीया प्रचंड भ्रष्टाचारी, बेलगाम आणि व्याभिचारी झाली आहे. पैसे घेतल्याशिवाय एकही बातमी लागत नाही. लोकांच्या विषयांवर भूमिकाच घेतली जात...
23 April 2020 7:05 AM IST

माध्यमं हा जनमानसाचा आरसा असतो असं म्हणतात. पण हा आरसा तुम्हाला खरे प्रतिबिंब दाखवलेच असं काही नाही. माध्यमं तुम्हाला समाजाचं तेच रूप दाखवतात जे त्यांना दाखवायचंय. जर माध्यमांकडे बघून आपण आपल्या...
14 April 2020 1:30 AM IST

राज्याच्या सत्तास्थापनेच्या तिढ्यावर तोडगा निघेल अशी शक्यता आता दिसते. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र बसून किमान समान कार्यक्रमावर चर्चा सुरू केल्याचे फोटो...
14 Nov 2019 8:53 PM IST

राज्यात भाजपा शिवसेना युतीला बहुमत मिळालंय. निवडणूकीपूर्व युती असल्याने महायुतीने सरकार स्थापन केलं पाहिजे असा स्पष्ट जनादेश आहे. या जनादेशामध्ये काहीच गोंधळ नाहीय. जनतेने हवेत गेलेल्यांना जमीनीवर...
25 Oct 2019 4:36 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव शिखर बँक घोटाळ्यात येणे, त्यांच्यावर गुन्हा दाखल होणं, नंतर ईडी मध्ये गुन्हा दाखल होणं, यातं खरं तर धक्कादायक असं काहीच नाही. शरद पवारांवर ही वेळ...
24 Sept 2019 11:53 PM IST

मुंबईच्या आणि विस्तारित उपनगरांच्या विकासाची धुरा राज्य सरकार, एमएमआरडीए, स्थानिक महापालिका-नगरपालिका यांच्यावर आहे. मुंबई महाराष्ट्रा पासून तोडू देणार नाही अशा भावनिक आवाहनांवर इथल्या बऱ्याच पक्षांचं...
19 Sept 2019 9:50 AM IST







