- Saamana Editorial : मुंबईचा लिलाव होऊ नये म्हणून मराठी माणसा, उचल ती अस्मितेची भवानी तलवार !
- Chavdar Tale Satyagraha 100 Years : डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक व संग्रहालयासाठी सुनील तटकरे यांचा प्रस्ताव
- राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का? अजित पवारांची निर्णायक बैठक; राजकीय वर्तुळात खळबळ
- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! सोयाबीन, हरभऱ्यावरील वायदेबंदी उठणार ?
- Rupee vs Dollar : रुपयाची ३ वर्षांतील सर्वात मोठी घसरण
- कांदा-बटाटा स्वस्त, पण विजेचा 'शॉक' कायम !
- भारताची निर्यात १० वर्षांच्या उच्चांकावर !
- Municipal Corporation Elections 2026 : निवडणुकांचं बिगुल वाजलं, १५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला मतमोजणी
- Maharashtra Political Culture : मतभेद असावे, मनभेद नसावे- बाळा नांदगांवकर
- Pune-Sambhaji Nagar Expressway : आता ६ तास नाही तर २ तासात होणार प्रवास, नितीन गडकरींची मोठी घोषणा

रवींद्र आंबेकर - Page 10

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी प्रसंगी महाराष्ट्र गहाण ठेवू असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच केलं आणि कधी नव्हे ती मला धडकी भरली. डॉ. बाबासाहेब यांच्या राष्ट्रीय स्मारकाशी...
9 Oct 2018 10:30 AM IST

राज्यात गणपती विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजेच्या थटथयाटाला कोर्टाने रितसर बंदी घातलेली असतानाही अनेक छत्रपतींना हा आपल्या धर्मावर आक्रमण असल्यासारखं वाटतंय. डीजे लावणं, त्यावर धुंद होऊन नाचणं आपला...
21 Sept 2018 1:21 PM IST

मी पत्रकारितेला सुरूवात केली तेव्हा डिमॉलिशन मॅन गो. रा. खैरनार चर्चेत होते. माझी आणि त्यांची केमिस्ट्री चांगली होती. इतकी चांगली की अनेक कारवायांची आगाऊ माहिती मला असायची आणि कारवाईच्या वेळी मी...
30 Aug 2018 11:56 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तडकाफडकी नोटबंदी केली आणि देशातील काळापैसा, दहशतवाद आणि नक्षलवाद एका क्षणात संपुष्टात आला. देशात प्रामाणिकपणा वाढीस लागला. कर देणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली, वाहनं...
29 Aug 2018 4:11 PM IST

कुठलंही संकट आलं की नेता कितीही ताकदीचा असो त्याला संकटमोचकाची आवश्यकता लागते. देवेंद्र फडणवीस सध्या तरी राज्यातील सर्वांत ताकदवर नेेते आहेत. राज्यात सतत निर्माण होत असलेल्या विविध संकटांना ते मोठ्या...
26 July 2018 10:20 AM IST

मनसे पुन्हा जोरात… जितनी चाबी भरी राम ने उतना चले खिलौना.. मनसे बाबत माझं काहीसं असंच मत आहे. निवडणूका जवळ आल्या किंवा सरकार धोक्यात आलं की हा पक्ष जागृत होतो. लोकांना वाटतं हे ‘बेगाने शादी में...
17 July 2018 9:17 AM IST







