- सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला दणका
- आता २४ रूपयांपासून आयटीआर फाईल करता येणार
- शेतकरी स्वातंत्र्यासाठी निवडणूक पद्धतीत सुधारणा आवश्यक
- फडणवीस, शिंदे आणि पवारांसह पुण्यातल्या लोकप्रतिनिधींना लेखिकेचं खुलं आव्हान
- अशोक आंबेकर यांना प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भावपूर्ण वातावरणात आदरांजली
- शासकीय, खाजगी कार्यालयात पॉश कायद्याचे परीक्षण अनिवार्य करा
- जागतिक मानवी तस्करी विरोधी दिनानिमित्त परिसंवाद
- तुमची मदत रणजितचा जीव वाचवू शकते, दात्यांनी सढळ हातानं मदत करावी
- CJI Bhushan Gavai On ED : ईडी बद्दल महाराष्ट्रात आम्हाला वाईट अनुभव आला – सरन्यायाधीश भूषण गवई
- सागर दुस्सल सरकारने घेतलेला बळी?

Election 2020 - Page 19

वर्धा जिल्ह्यातील तीन मतदार संघापैकी सर्वात महत्वाचा मतदार संघ म्हणजे आर्वी, या मतदारसंघात १९६२ साली अपक्ष उमेदवार नारायण काळे निवडून आले होते. १९७२ मध्ये अपक्ष धैर्येशील वाघ, १९७८ मध्ये शिवचंद...
19 Oct 2019 1:13 PM IST

धारावी आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. या झोप पट्टयामध्ये लाखो लोक राहतात. अनेक वर्षापासून या झोपडपट्टयांचे पुनर्वसन होणार, टोलेजंग इमारती बांधून सर्व सेवा - सुविधा पूरवणार अशी आश्वासन दिली...
19 Oct 2019 12:05 AM IST

महाराष्ट्रातील निवडणूक प्रचाराची रणधुमाळी उद्या थांबणार आहे. अनेक आरोप-प्रत्यारोप झाले, चिखलफेक झाली मात्र, प्रचारातील महत्त्वाचे मुद्दे आणि महायुतीने प्रचारादरम्यान केलेले विकासाचे दावे याची सत्यता...
18 Oct 2019 11:54 PM IST

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा लोकसभेला पराभव झाल्यानंतर आता ते विधानसभेची भोकर या ठिकाणाहून निवडणूक लढवत आहेत.भाजपने माजी आमदार बापूसाहेब गोरठेकरांना, तर 'वंचित'ने नामदेव आईलवारांना...
18 Oct 2019 10:14 PM IST

राज्याला सक्षम विरोधी पक्ष द्य़ा असं म्हणत राज ठाकरे, निवडणूकीच्या मैदानात उतरले आहेत. काही ठिकाणी त्यांना राष्ट्रवादीने साथ दिली आहे.राज ठाकरे यांनी बेलापूर मतदारसंघातून गजानन काळे यांना उमेदवारी...
18 Oct 2019 9:58 PM IST

सातारा जिल्ह्यात दोनही राज घराण्यातील व्यक्तींनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता शिवेंद्रराजे यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून दिपक पवार यांनी उमेदवारी देण्यात...
18 Oct 2019 4:53 PM IST

सध्या महाराष्ट्रात निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीत भाजप- शिवसेना या पक्षांची युती आहे. तर कॉग्रेस राष्ट्रवादी आघाडी करुन मैदानात उतरले आहेत. या दोन्हीच्या विजयामध्य़े महत्वाची भूमिका...
18 Oct 2019 2:51 PM IST

स्वदेशी मिल ही भारतातील पहिली मिल म्हणून ओळखली जाते. स्वदेशी मिल बंद पडून अठरा वर्ष पूर्ण झाली, मात्र मिल व्यवस्थापनाने २८०० कामगारांचे देणी थकीत ठेवलेली आहेत.स्वदेशी मिल बंद झाल्यानंतर कामगारांच्या...
18 Oct 2019 2:42 PM IST