
दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आता १ वर्ष पूर्ण होणार आहे. पण अजूनही केंद्र सरकारने यावर तोडगा काढलेला नाही. शेतकरी आंदोलनाबाबत सरकारने घेतलेल्या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे...
16 Oct 2021 6:53 PM IST

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये कर्तव्यावर असलेल्या पोलिसावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार गणेश डमाले हे गंभीर जखमी...
16 Oct 2021 5:40 PM IST

पुणे : राज्य सरकारने 3 हजार कोटी रुपये थकवले म्हणून कोळसा पुरवठा केला जात नाही. मग जीएसटीचे राज्याचे 35 हजार कोटी रुपये कसे थकवता? असा सवाल करत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी...
16 Oct 2021 5:31 PM IST

अहमदनगर : काही लोकांना निवांत झोप यावी म्हणून ते भाजपमध्ये गेले आहेत आणि असेच लोक आता इतरांच्या बॅलन्स शीटबाबत बोलत आहेत, अशा शब्दात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाजपचे खासदार डॉ. सुजय...
16 Oct 2021 4:48 PM IST

जागतिक भूक निर्देशांक२०२१ (ग्लोबल हंगर इंडेक्स २०२१)चा अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला ,त्यानूसार भारत 116 देशाच्या यादीमध्ये 101 व्या क्रमांकावर आहे. शंभर गुणाच्या श्रेणीत भारतास २७.५ एवढे गुण या...
16 Oct 2021 3:35 PM IST

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा NCBवर गंभीर आरोप केला आहे. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन एनसीबीवर आणखी पुन्हा तोफ डागली आहे. फ्लेचर...
16 Oct 2021 3:30 PM IST

NCB ने आर्यन खानवर केलेल्या कारवाईनंतर राजकीय आरोप प्रत्योराप सुरू झालेले असताना, आता अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा NCBच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गेल्या काही...
16 Oct 2021 1:18 PM IST

मुंबई : ठाकरे कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अशी भाषा करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रात आमच्या भगवाधारी साधूंना ठेचून मारल्याची घटनेला आता दीड वर्ष...
16 Oct 2021 12:44 PM IST







