
Monsoon पाऊस लांबत चालल्याने शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. खरिपाचा हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पण सोलापूर जिल्हा हवामान कृषी केंद्र मोहोळ यांनी शेतकऱ्यांना आवाहन...
18 Jun 2022 11:31 AM IST

गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यात असलेल्या वेंगनूर हे गाव तेथील समस्यांनी देशात चर्चेत आलेले आहे. दुर्गम भागात वसलेल्या या गावातील समस्या मॅक्स महाराष्ट्रने वारंवार समोर आणलेल्या आहेत. या...
18 Jun 2022 11:20 AM IST

रेल्वेमध्ये महाराष्ट्रातील स्थानिकांना नोकरी मिळाली पाहिजे यासाठी राज ठाकरे यांनी 2008 मध्ये आंदोलन केले होते. या आंदोलनाचे संपुर्ण राज्यभर तीव्र पडसाद उमटले होते. तर सांगली जिल्ह्यातील शिराळा...
17 Jun 2022 9:38 PM IST

मान्सूनची झेपसीमा देशाच्या पोरबंदर भावनगर खांडवा गोंदिया दुर्ग भवानीपाटना कालिंगपटनम मालदा मोतिहारी ह्या शहरातून जाते. सध्या अरबी समुद्रातून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीकडे व...
17 Jun 2022 7:26 PM IST

कल्याणमध्ये एका बारावीच्या विद्यार्थीनीने ७ जणांनी लैंगिक शोषण केल्याने आत्महत्या केली आहे. या प्रकरणातील आरोपी हे धनदांडग्या बिल्डरची मुलं आहेत, म्हणून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप...
17 Jun 2022 6:52 PM IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी साताऱ्यामध्ये एका कार्यक्रमात उदयनराजे यांचे नाव न घेता टीका केली होती. साताऱ्यातील एमआयडीसीच्या विकासातील अडथळ्यांवरुन ही टीका कऱण्यात आली होती....
17 Jun 2022 6:38 PM IST

अग्निपथ योजनेवरुन मोदी सरकावर टीकास्त्र सोडले जात असताना आता केंद्रीय मंत्री जनरल व्ही.के.सिंग यांनी सरकारची बाजू मांडली आहे. ते नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. विरोधकांकडे मुद्दा नसल्याने उगाच वाद...
17 Jun 2022 6:34 PM IST








