आदिवासींच्या व्यथांचे पत्रच बनले हायकोर्टात याचिका
गडचिरोली जिल्ह्यातील समस्याग्रस्त असलेल्या वेंगनुर या गावाची दखल उच्च न्यायालयाने घेतली असून आदिवासींनी पाठवलेले पत्रच याचिका म्हणून न्यायालयाने दाखल करून घेतले आहे.
टीम मॅक्स महाराष्ट्र | 18 Jun 2022 11:20 AM IST
X
X
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire