
गडचिरोली जिल्ह्यातील ऐतिहासिक दारूबंदी उठविण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून असलेली दारुबंदी उठवण्यासाठी एका मंत्र्यांनीच आता पुढाकार घेतल्याने गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी...
28 Jan 2021 8:41 PM IST

"चोरी केल्याशिवाय माझ्या कुटुंबाला अन्न मिळत नव्हतं, वर्षानुवर्षे मेंढरं चोरायची. त्याचं मटण वाटायचं. गाव मला जवळ घेत नव्हतं म्हणून मला ह्या धंद्याशिवाय पर्याय नव्हता." ही वाक्ये आहेत. पूर्वी अट्टल...
23 Jan 2021 5:30 PM IST

मॅक्स महाराष्ट्रच्या बातमीचा आणखी एक इम्पॅक्ट झाला आहे. सांगली जिल्ह्यातील विटा शहरात ग्रामीण रुग्णालय झाल्यानंतर तिथले प्राथमिक आरोग्य केंद्र खानापूर तालुक्यातील आळसंद इथे हलवण्यात यावे अशी मागणी...
17 Dec 2020 8:34 PM IST

स्वातंत्र्याच झालं काय ? आमच्या हाती आलं काय ? असा स्वातंत्र्याचा जमाखर्च निंबळक गावचे नागरीक जेंव्हा मांडतात. तेंव्हा स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत या गावातील रस्त्यावर एकदाही डांबर पडले नसल्याचे वास्तव...
8 Dec 2020 8:38 PM IST

देशात जुलमी जमीनदारांच्या विरोधात उफाळलेल्या सशस्त्र हिंसक उठावाच्या पार्श्वभूमीवर विनोबांची भूदान चळवळ सुरू झाली. या चळवळीच्या माध्यमातून विनोबांनी देशभरात फिरुन पायी यात्रा केली. यातून त्यांना...
18 Nov 2020 9:00 PM IST

"सरकारी काम आणि ९ महिने थांब" ही म्हण सगळ्यांनाच परिचित आहे. पण या म्हणीचा प्रत्यक्ष अनुभव सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील हजारो नागरिकांना येतो आहे. शासन हा हत्ती आहे. त्याला धक्का दिल्या शिवाय तो...
16 Nov 2020 8:00 PM IST









