शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांनी राजीनामा दिला आहे. मोदी सरकारला हा मोठा धक्का मानला जातोय. पण कौर यांनी राजीनामा देण्यामागे नेमके कारण काय, हे सांगणारा पत्रकार अमृता शेडगे यांचा रिपोर्ट...
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांनी राजीनामा दिला आहे. मोदी सरकारला हा मोठा धक्का मानला जातोय. पण कौर यांनी राजीनामा देण्यामागे नेमके कारण काय, हे सांगणारा पत्रकार अमृता शेडगे यांचा रिपोर्ट...