कोरोना च्या संकटामध्ये समन्वय नव्हता, राज्याच्या अधिकाऱ्यांमध्ये वाद आहेत. मुख्य सचिव मंत्र्यांचं ऐकत नाहीत. मुख्यमंत्र्यांना प्रशासनाचा अनुभव नसल्यानं गोंधळ निर्माण झाला का? राज्यातील मंत्री बाहेर का पडत नव्हते? कॉंग्रेस च्या मंत्र्यांना महाविकास आघाडीत महत्व दिलं जातं का? राज्यातील प्रशासन आणि मंत्रीमंडळ यांच्या मध्ये समन्वय नसल्याचं सत्य सांगणारी मुलाखत
पाहा आज रात्री मॅक्समहाराष्ट्र चे संपादक रवींद्र आंबेकर यांनी महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची घेतलेली विशेष मुलाखत