प्रकाश आंबेडकर आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या वंचित बहुजन आघाडीची वाटचाल कशी झाली? वंचित आघाडीपुढे अंतर्गत काय प्रश्न आहेत. वंचित आघाडीकडे कोणता समाज एकवटला का? मराठा समाज वंचितकडे का येत नाही? प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीचं भवितव्य काय आहे? या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी पाहा राजकीय विश्लेषक प्रकाश पवार यांची विलास आठवले यांनी घेतलेली विशेष मुलाखत