तर तुम्हाला सत्यमेव जयते नाही तर सत्तामेव जयते करावं लागेल
..

Update: 2022-07-26 04:04 GMT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मौन बाळगलं होतं पण अखेरीस त्यांनी मुखपत्र असलेल्या सामनाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ते सोडलं. शिवसेनेचं धनुष्यबाण कुणाला मिळणार या प्रश्नाला उत्तर देताना उध्दव ठाकरेंनी जर विरूध्द निकाल लागला तर सत्यमेव जयते बदलून सत्तामेव जयते करावं लागेल असं म्हटलं.

Full View

Tags:    

Similar News