सुंभ जळाला तरी पीळ कायम अशी विरोधकांची अवस्था - राजू शेट्टी

Update: 2024-04-27 15:29 GMT

भाजप सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या अगोदर दिलेल्या गॅरंटीचे काय झाले असा खडा सवाल उपस्थित करत सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या धोरणावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हातकणंगले मतदारसंघाचे उमेदवार राजू शेट्टी यांनी घणाघात केला आहे. त्यांच्याशी खास बातचीत केली आहे मॅक्स महाराष्ट्रचे सहसंपादक सागर गोतपागर यांनी…


Full View

Tags:    

Similar News