दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार, जनतेचा कौल कुणाच्या बाजूने?

Update: 2024-04-27 04:53 GMT

महाराष्ट्र लोकसभा निवडणूकीच्या दुसरा टप्पा काल पार पडला यात महाराष्ट्रातील ८ मतदारसंघाचा समावेश होता. अमरावती, बुलढाणा, अकोला, हिंगोली, वर्धा, यवतमाळ-वाशिम, नांदेड आणि परभणी या मतदारसंघात काल मतदार प्रक्रिया पार पडली. या मतदारसंघात जनतेचा कौल कुणाला यासंदर्भात 'मॅक्स महाराष्ट्र' वर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.

यावेळी, मनोज भोयर कार्यकारी संपादक (मॅक्स महाराष्ट्र), गजानन गावंडे ज्येष्ठ पत्रकार, धनंजय सोळंके नांदेड प्रतिनिधी (मॅक्स महाराष्ट्र), प्रविण धोपटे ज्येष्ठ पत्रकार, नितीन पखाले ज्येष्ठ पत्रकार(लोकसत्ता), संतोष सोनवणे जळगाव प्रतिनिधी (मॅक्स महाराष्ट्र), श्रुतिका गावंडे (युट्यूबर) आदी मान्यवर या चर्चासत्रात सहभागी झाले होते. 

Full View

Tags:    

Similar News