#FarmerProtest : शेतकऱ्यांचा सिंघू बॉर्डरवरुन परतण्यास नकार, काय आहे कारण?

Update: 2021-12-11 15:03 GMT

मोदी सरकारने माघार घेतल्यानंतर किसान मोर्चाने आंदोलन स्थगित केले आहे. पण काही शेतकऱ्यांनी सिंघू बॉर्डरवरुन जाण्यास नकार दिला आहे, त्याचे कारण जाणून घेतले आहे, आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी....


Full View

Tags:    

Similar News