संसदीय राजकारणातील शेवटचे भाषण
भारतीय संसदीय लोकशाहीच्या इतिहासात पंतप्रधानांनी, केंद्रीय मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पक्षांचे किंवा आघाडीचे सरकार अखेरच्या घटका मोजत असताना केलेली काही भाषणे विशिष्ट कारणांनी खूप गाजली. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर दिलेल्या राजीनाम्याने या आठवणी पुन्हा उजाळून निघाले आहेत त्यावर प्रकाश टाकला आहे ज्येष्ठ पत्रकार कमील पारखे यांनी..;
0