हा 'बाण' कुणाचा?
महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांनी बंडाळी केल्यानंतर रोज नव्या नव्या राजकीय घटना होत आहेत. विधानसभा उपाध्यक्षांकडे स्वतंत्र गटाचा दावा केल्यानंतर आता शिवसेनेच्या स्थापनेपासून असलेले 'धनुष्यबाण' चिन्हावर दावा केला आहे. चिन्ह महत्वाचे कि पक्ष आणि पक्ष नेतृत्व ?इतिहासाच्या आधारे सांगत आहेत ज्येष्ठ संपादक संजय आवटे..;
0