सरकार कोसळल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांची फेसबुक पोस्ट व्हायरल
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही फेसबुक पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पाहूयात काय म्हणाले जितेंद्र आव्हाड...;
0