
अत्यंत गाजावाजा झालेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचं अवघ्या तीन आठवड्यांपूर्वीच उद्घाटन झालं. याच टप्प्यातील रस्त्यावर पावसाचं पाणी साचलं होतं. साचलेलं पाणी एका गाडीच्या...
26 Jun 2025 1:20 PM IST

इंदिराबाईंनी आणीबाणी लादली तेव्हा मी नुकताच दहावीत गेलो होतो. इतक्या लहान वयात असूनही त्याकाळातली ती घोषित आणीबाणी मी अनुभवली आहे, जगलो आहे. आणि यात अतिशयोक्ती अजिबात नाही.सातवी- आठवीपासूनच मी...
25 Jun 2025 4:59 PM IST

आणीबाणीला ५० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सरकारच्यावतीनं २५ जून हा संविधान हत्या दिवस म्हणून पाळला जातोय. भारताच्या इतिहासातील काळाकुट्ट अध्याय म्हणूनही सरकारनं या दिवसाला संबोधलंय. लोकशाहीच्या रक्षणार्थ...
25 Jun 2025 2:10 PM IST

मुंबई : वाहनांच्या पाठीमागे इतर वाहनांना कोणत्याही प्रकारे अडचण, अडथळा निर्माण होणार नाही, अशा प्रकारे बसविण्यात आलेल्या सायकल कॅरिअरद्वारे वाहून नेत असल्यास, अशा वाहनांवर यापुढे कोणत्याही प्रकारची...
17 Jun 2025 12:18 PM IST

अहमदाबाद इथं एअर इंडियाच्या बोईंग ७८७ ड्रीमलाईनर विमानाचा अपघात झाला. यामध्ये प्रवास करणाऱ्या सर्व २४२ जणांचा मृत्यू झालाय. एका वृत्तसंस्थेनं गुजरात पोलीसांच्या हवाल्यानं ही माहिती दिलीय. एअर...
12 Jun 2025 6:17 PM IST

मुंबई, दि. १० : देश विकसित होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महापालिकांनी आर्थिक बाबतीत आत्मनिर्भर व्हायला पाहिजे, असा आग्रह प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सातत्याने राहिला आहे....
10 Jun 2025 5:59 PM IST

विज्ञानामध्ये आपण बरीच प्रगती केली. मात्र, तरीही डोक्यातली अंधश्रद्धा काही जात नाहीये. एका झाडातून अचानक पाणी यायला लागतं...बघता-बघता ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरते...आणि काही वेळातच अक्षरशः त्या...
9 Jun 2025 5:04 PM IST

बहुचर्चित नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग सुरु झाल्यापासून अपघातांची मालिका सुरु झाली होती. त्यात अनेकांना जीव गमवावा लागला होता. त्यावेळी वेगावर नियंत्रण नसणे, चालकाला झोप येणे अशी कारणं प्रशासनाकडून...
9 Jun 2025 2:41 PM IST







