
नक्कीच कोणत्याही कायद्याचा उद्देश नागरिकांच्या जीवनाचे, स्वातंत्र्याचे, मालमत्तेचे आणि अधिकारांचे संरक्षण करणे हा आहे. जेणेकरून सुसंस्कृत समाजात न्यायाची संकल्पना दृढ होऊ शकेल. समाजाच्या व्यापक अनुभव...
15 July 2024 3:14 PM IST

यंदाही देशातील सर्व राज्यांमध्ये उन्हाळ्याचे चारही महिने पाण्याचे संकट कायम राहिले. खरे तर देशातील सर्वच राज्यांमध्ये वर्षाचे बाराही महिने पाण्याची समस्या कायम असते. त्यामुळे पाण्याची टंचाई फक्त...
5 July 2024 7:05 PM IST

नवीनएका संशोधनात असे आढळून आले आहे की, गेल्या दशकात भारतीय शेतातून लाखो मोठी झाडे गायब झाली आहेत, ज्यामुळे पर्यावरण आणि शेती पद्धतींवर होणाऱ्या परिणामाबद्दल चिंता निर्माण झाली आहे. 2010 ते 2018 या...
26 May 2024 7:31 PM IST

१ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन जगभरात साजरा केला जातो, या दिवशी कामगारांच्या , मेहनतीचे श्रमाचे समाजासाठी त्यांच्या योगदानाची प्रशंसा करण्याचा आणि त्यांना ओळखण्याचा हा विशेष दिवस आहे. भारतासह...
1 May 2024 2:50 PM IST

बर्फाळ ढगांच्या वातावरणात उपोषणाला बसलेल्या 'प्रतिभावान इंजिनियर' सोनम वांगचुकचे नुकतेच व्हायरल झालेले फोटो लोकांना आश्चर्यचकित करत आहेत. पण गंमत म्हणजे आमिर खानला जेवढी प्रसिद्धी एका चित्रपटातील...
31 March 2024 11:58 AM IST

आपण हे लक्षात घेतले पाहिजे की देशाच्या मोठ्या भागात प्रत्येक पाण्याच्या थेंबासाठी लढा सुरू होतो. हे मान्य केले पाहिजे की पाण्याचा स्त्रोत पाऊस आहे आणि हवामान बदलामुळे वर्षानुवर्षे पाऊस अनियमित, अवकाळी...
29 March 2024 3:24 PM IST