
'हर घर जल' सारख्या योजना असूनही, सरकारी कागदपत्राचे अहवाल मान्य करतात की, भारतातील सुमारे 360 जिल्ह्यांमध्ये आता पाण्याचे संकट कायम आहे. एकीकडे वाढता उष्मा तर दुसरीकडे वाढती तहान आणि शेतासाठी अधिक...
22 March 2024 3:42 PM IST

नवेगावबांध अंतर्गत देवलगाव येथील लक्ष्मी गटातील रत्नमाला रामेश्वर नेवारे या गरजू महिलेला हृदयरोगाच्या उपचारासाठी उमेद अंतर्गत सहभागी महिलांनी २५ हजारांची आर्थिक मदत करीत रत्नामालाची उमेद जागविली. तसेच...
18 March 2024 10:34 AM IST

विचारांच्या अभिव्यक्तीबाबत पोलिसांचा दृष्टीकोन आक्रमक असतो आणि त्या व्यक्तीला अनावश्यक कलमांखाली अटक करून त्रास देण्याची घाई करतात, असे अनेकदा ऐकायला मिळते. अशाच एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने...
12 March 2024 11:14 AM IST

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमत्त महिलांच्या लढ्याचा वास्तविक इतिहास मांडणारा अभ्यासक विकास मेश्राम यांच्या सविस्तर लेख..हा दिवस केवळ महिलांसाठीच नाही तर प्रत्येक कष्टकरी व्यक्तीसाठीही महत्त्वाचा आहे,...
8 March 2024 4:11 PM IST

विकासाच्या पोकळ वल्गना आणि पिचलेला सामान्य माणूस अन शेतकरी भारत अतूल्य,अमृतूल्य भारत अमृतकाल , च्या घोषणेने देशातील वातावरण दणाणून सोडले आहे पण या घोषणेने सामान्य माणूस, शेतकरी यांच्या स्थितीत काही...
7 March 2024 8:26 AM IST

भ्रष्टाचाराच्या बाबतीत भारताच्या जागतिक क्रमवारीत पुन्हा घसरण झाली आहे, हे चित्र खूप अस्वस्थ करणारं आहे. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात भ्रष्टाचार निर्देशांकात जगातील...
9 Feb 2024 1:18 PM IST

वाढत्या तापमान वाढीला जंगलातील आग कारणीभूत आहे असे संशोधकांचे म्हणणे असून जंगलात आग लागण्याच्या घटनांवर प्रकाश टाकणारा अहवाल नेचर मासिकात प्रकाशित झाला आहे. या अहवालानुसार, यावर्षी जंगलातील आगीतून 6.5...
12 Jan 2024 9:08 AM IST