- भामचंद्र डोंगर वाचवण्यासाठी १० मार्चपासून आझाद मैदानावर बेमुदत गाथा पारायण आंदोलन
- UPSC मध्ये महाराष्ट्राचा डंका, ६० पेक्षा जास्त उमेदवार उत्तीर्ण
- Jishnu Dev Verma Maharashtra Governor : कोण आहेत जिष्णु देव वर्मा?
- Maharashtra economic survey 2025-26 : महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ४२.६७ लाख कोटींवर, पण टक्केवारी वाढीत कर्नाटक, गुजरात, तमिळनाडू पुढे!
- राज्यसभेसाठी महाविकास आघाडीकडून शरद पवार यांची निवड
- Enjay IT Solutions च्या प्रगतीचा नवा टप्पा; भिलाडमध्ये १९,००० स्क्वेअर फूटच्या भव्य कॉर्पोरेट ऑफिसचे उद्घाटन
- आंतरराष्ट्रीय राजकारण, नैतिकता आणि भारताची भूमिका
- गायक कैलास खेर यांनी अशोक चव्हाणांसमोरच काढले,नांदेडच्या वाहतुक व्यवस्थेचे वाभाडे
- Holi 2026 Investment Tips: यंदाच्या होळीला लावा गुंतवणुकीचे 'हे' ४ गडद रंग; आर्थिक भविष्य होईल सुरक्षित!
- Strait of Hormuz Closure: इराण-इस्रायल युद्धामुळे होर्मुझची सामुद्रधुनी बंद? भारतावर होणार 'हा' मोठा परिणाम

हेल्थ - Page 23

Coronavirus च्या या लढाईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री पद घटनात्मक पेचामध्ये डावावर लागलं आहे. कोणत्याही नेत्याने मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्या मंत्र्यांना विधानसभा किंवा...
22 April 2020 5:12 PM IST

संपूर्ण देशाचं लक्ष आज पालघरमध्ये झालेल्या साधूंच्या हत्येच्या घटनेकडे आहे. गुरुवारी, १६ एप्रिल रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडलीय. या घटनेवर भारतीय जनता पार्टी आणि भारतीय मिडियाने मोठं रान...
22 April 2020 11:11 AM IST

एकीकडे राज्यात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना, महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यात गेल्या 14 दिवसांपासून एकही रुग्ण आढळलेला नाही. केंद्र सरकार च्या आरोग्य विभागाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती...
22 April 2020 7:18 AM IST

गेल्या 24 तासात कोरोनाबाधीत ५५२ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ५२१८ झाली आहे. १५० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ७२२ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ४२४५...
22 April 2020 7:01 AM IST

राज्यात गेल्या २४ तासात कोरोनाबाधीत ५५२ नवीन रुग्णांची आढळल्याने एकूण रुग्ण संख्या ५ हजार २१८ झाली आहे. तर १९ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या २५१वर पोहोचली हे. गेल्या २४ तासात १५० रुग्णांना...
22 April 2020 6:12 AM IST

देशातील कोरोनाचे रुग्ण आणि कोरोना बळींची संख्या वाढत चालली आहे. गेल्या २४ तासातील स्थितीवर एक नजर टाकूया.....देशभरात कोरोना प्रसार वाढतोय. मंगळवारी देशातील कोरोनाबळींच्या संख्येने ६००चा टप्पा गाठला....
22 April 2020 6:07 AM IST







