
भारतात गुरुपौर्णिमाला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी होते. मात्र, यंदा आज (23 जुलै)रोजी गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असंही म्हटलं जातं. व्यास ऋषींचे...
23 July 2021 10:45 AM IST

राज्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यात तर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तिकडे जळगावच्या भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील जोरदार पाऊस पडत...
23 July 2021 9:57 AM IST

कोकणात अतिरीवृष्टीमुळे काही भाग जलमय झाला आहे. तर डोंगराळ भागात दरड कोसळण्याच सत्र सूरूच आहे. पावसाचा कहर अजूनही सुरुच असल्याने रत्नागिरी-कोल्हापूर आंबा घाट, गायमुख येथे रस्ता खचला असुल दरड कोसळली...
23 July 2021 9:37 AM IST

मिनाक्षी लेखी यांनी दिल्लीतील शेतकऱ्यांना 'मवाली' म्हटल्यानं आता राजकीय वर्तुळात वातावरण पेटलं आहे. यावर भारतीय किसान यूनियन चे नेते राकेश टिकैत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.मवाली ते लोक आहेत जे...
22 July 2021 10:24 PM IST

कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाने २२ जुलैला नवीन वळण घेतलं आहे. नवी दिल्ली येथील जंतर - मंतर मैदानावर शेतकरी आंदोलनकर्त्यांनी किसान संसदेची सुरुवात केली आहे. या दरम्यान सोशल मीडियावर...
22 July 2021 9:19 PM IST

शिराळा // सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होऊन गेल्या २४ तासात १८५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जोरदार पावसामुळे चांदोली धरणाच्या पाणी पातळीत...
22 July 2021 3:31 PM IST

महाविकास आघाडी सरकारने याची दखल घेत माजी सनदी अधिकारी विजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. या समितीने राज्य सरकारला अहवाल सादर केला आहे.या अहवालातून ९०० कामांची लाचलुचपत विभागाच्या...
22 July 2021 3:07 PM IST








